Skip to main content

टाचण अँप UPDATE संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण सूचना.


आपण जर 28 जून रोजी पाठ टाचण अँप मध्ये केलेला अपडेट जर अद्याप केला नसेल तर दिनांक -06/07/2018 चे टाचण आपणांस दिसणार नसून त्यादिवशी ज्या लोकांनी अँप अपडेट केलेले नाही त्यांचे अँप या दिवशी क्रॅश होणार आहे म्हणजे ओपन होणार नाही,तसेच आपण  पाठ टाचण अँप 28 जून नंतर डाउनलोड/अपडेट केले असेल तर ते तुम्हाला अपडेट करण्याची आवश्यकता नाही.सदर अँप अपडेट केल्यानंतर  तुम्हाला 
रोजचे पाठ टाचण आणि त्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व माहिती मिळणार आहे.
आपण 15 जून पासून हे अँप सातत्याने वापरत आहात, यामध्ये आम्ही आपल्याला पाठ टाचण आणि त्याबरोबर खूप खूप चांगली फिचर देण्याचा प्रयत्न केला.
त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन 23000 शिक्षक बांधवांनी या अँप ला भरभरून दाद दिलेली आहे त्यामुळे आम्ही या अँप ला अपडेट करून या त्याला अधिक स्मार्ट बनवण्याचा निर्णय घेतला आता अँप द्वारे फक्त पाठ टाचण न देता त्यात याबरोबरच 
इतर शैक्षणिक माहिती-प्रशासकीय माहिती

शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत GR

पूरक शैक्षणिक साहित्य

इत्यादी महत्वपूर्ण विषयावर माहिती देणार आहोत,
त्यासाठी आम्ही अँप मध्ये महत्वपुर्ण बदल करून ते अपडेट केलेले आहे,त्यामुळे तुमचे आवडते आणि अधिक स्मार्ट अँप अपडेट करण्यासाठी खालील निळ्या अक्षरांना टच करा,

https://goo.gl/HbXXh4

(सदर शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त अँप आपल्या इतर बांधवाना जरूर शेअर करा)

Comments

Popular posts from this blog

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...

कुसुमावती देशपांडे

समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा परिचय आ. रा. देशपांडे (कवी अनिल) यांच्याशी झाला. मधल्या काळात कुसुमावती लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेल्या. तेथून परतल्यावर त्यांचा कवी अनिलांशी विवाह झाला. दरम्यानच्या काळात उभयतांचा झालेला पत्रव्यवहार हा त्यांच्या ‘कुसुमनिल’ या पत्रसंग्रहात समाविष्ट आहे. प्रथम नागपूर येथील महाविद्यालयात कुसुमावती इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर १९५६ साली नागपूर आकाशवाणी केंद्रात अधिकारी म्हणून काम पाहिले. कथालेखनापासून कुसुमावतींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला ‘प्रतिभा’ पाक्षिकात त्यांचे ललित लेख व कथा प्रकाशित झाल्या. नवकथापूर्व कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिणार्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘...