Skip to main content

श्री.के. क्षीरसागर



श्री.के. क्षीरसागर (नोव्हेंबर ६१९०१ - एप्रिल २९इ.स. १९८०) हे मराठी लेखक, विचारवंत, समीक्षक होते. प्रा. श्री. के. क्षीरसागर हे टीकाकार म्हणून परिचित आहेत, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचेसमविचारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
प्रा. श्री.के. क्षीरसागरांचा जन्म नोव्हेंबर ६१९०१ रोजी महाराष्ट्रातीलसातारा जिल्ह्यातील पाली गावी झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली.

प्रकाशित साहित्य-संपादन करा

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
मराठी भाषा: वाढ आणि बिघाडवैचारिकराज्य मराठी विकास संस्था२०००
समाजविकासकाँटिनेंटल प्रकाशन
निवडक श्री.के. क्षीरसागरलेखसंकलनसाहित्य अकादमी
बायकांची सभाप्रहसन१९२६
स्त्रीशिक्षण परिषदेची वाटचाल१९३३
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर१९३७
राक्षसविवाह१९४०
व्यक्ती आणि वाङ्मयसमीक्षा१९३७
उमरखय्यामची फिर्यादसमीक्षा१९६१
टीकाविवेकसमीक्षा१९६५
आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकूरसमीक्षा१९७०
वादे वादेसमीक्षा
तसबीर आणि तकदीरआत्मचरित्र१९७६

Comments

Popular posts from this blog

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...

पु.ल. देशपांडे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे  ( नोव्हेंबर ८ ,  इ.स. १९१९  -  जून १२ ,  इ.स. २००० ) हे लोकप्रिय  मराठी   लेखक ,  नाटककार ,  नट , कथा व  पटकथाकार ,  दिग्दर्शक  आणि  संगीत दिग्दर्शक  होते. त्यांना  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व  असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने  पु. ल.  म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ  ऋग्वेदी  हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत. जीवन गावदेवी, मुंबईत जन्मलेले पु ल. ऊर्फ भाई, पुण्याच्या  फर्ग्युसन महाविद्यालयात  आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली  सुनीताबाईंशी  विवाहबद्ध झाले. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी...

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व काही

भारतीय प्रजासत्ताक दिवस  हा  भारताच्या प्रजासत्ताकात  दरवर्षी  २६ जानेवारी  रोजी पाळला जाणारा  राष्ट्रीय दिन  आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.  भारताचे संविधान  संविधान समितीने  २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९  रोजी स्वीकारले व  २६ जानेवारी   इ.स. १९५०  रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.  जवाहरलाल नेहरूंनी  २६ जानेवारी  इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात  तिरंगा  फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः  स्वातंत्र्य दिवस :  ऑगस्ट १५  व  गांधी जयंती :  ऑक्टोबर २ ). ह्या दिवशी भारताची राजधानी,  नवी दिल्ली  येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. ...